या वर्षीच्या अर्थसंकल्पांत या 5 क्षेत्रावर राहील अधिक लक्ष

1 फेब्रुवारीला मोदी सरकार आपल्या कार्यकाळातील शेवटचे बजेट सादर करणार 

या अर्थसंकल्पांत सर्वात अधिक लक्ष EV सेक्टर विकासावर असणार आहे 

त्यानंतर ड्रोन सेक्टरच्या वाढीसाठी देखील सरकार प्रयत्न करणार आहे

इन्फ्रा सेक्टरसाठी देखील काही महत्वाच्या घोषणा होऊ शकतात

कृषि सेक्टरला तंत्रज्ञानाचा आधार देण्याचे व्हिजन ठेऊन घोषणा होऊ शकते 

ग्रीन एनर्जीशी संबंधित सेक्टरमध्ये तेजी येण्यासाठी काही घोषणा होऊ शकतात