रेपो रेटमध्ये कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो.
KYC न करता अनेक बँक खाती सुरू करण्यात आल्याचे देखील समोर आले आहे
ही योजना गरीब आणि मध्यमवर्गीयांसाठी असून ज्यांचे उत्पन्न दीड लाख रुपयांपेक्षा कमी ते या योजनेचा फायदा घेऊ शकतील.
रिफंड संबंधित समस्या, विमान उड्डाणास विलंब आणि समान गहाळ झाल्यास ॲपवर तक्रार दाखल करू शकता.
अनेक लोक क्रेडिट कार्डचा वापर करतात परंतु त्यांना स्टेटमेंट समजत नसल्याने वाचता येत नाही. जर तुम्ही देखील यापैकी एक असाल तर क्रेडिट कार्ड स्टेटमेंटमध्ये काय असते हे समजून घ्या.
देशातील मोठी एअरलाइन Indigo ची 6 मेट्रो शहरांच्या एअरपोर्टवर केवळ 22 % विमानांनी वेळेवर उड्डाणे केली आहेत. Aix Connect ने 30 % पेक्षा अधिक विमाने आणि एअर इंडियाच्या 18.6 % विमानांचे वेळेवर उड्डाणे झाली आहेत.
अर्थमंत्र्यांनी हा अर्थसंकल्प केल्यानंतर आता त्यांच्या भाषणाचा संपूर्ण मजकूर सर्वसामान्य जनेतासाठी उपलब्ध आहे.
गेल्यावर्षी भारताने चीनला मागे टाकून लोकसंख्येच्या बाबतीत पहिला क्रमांक पटकावला होता. लोकसंख्या वाढ ही भविष्यात भारतासाठी कठीण समस्या बनू शकते. ही बाब लक्षात घेऊन सरकारने समिती स्थापन केली आहे.
र्योदय योजनेतंर्गत घराच्या छतावर सोलर पॅनल बसवणाऱ्या कुटुंबाला दर महिन्याला 300 युनिट मोफत वीज मिळेल.
पीएम आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत पुढच्या पाच वर्षात ग्रामीण गरीबांसाठी 2 कोटी घर बांधण्याची घोषणा केली आहे.