Home > Exclusive
तुमच्या आयुष्यावर आणि खिशावर परिणाम करणाऱ्या अर्थविश्वातल्या बातम्या
सध्या लग्न जमावण्यासाठी अनेक जण संकेतस्थळाचा वापर करतात. मात्र, या संकेतस्थळावरून लग्नाच्या नावानं फसवणूक कशी केली जाते ते पाहा
परदेशात नोकरीच्या आमिषानं अनेक भारतीय नागरिक सायबर गुलामीला बळी पडताय ...भारतातील एजंट्स डेटा एंट्रीची नोकरीचं आमिष दाखवतात.प्रत्यक्षात परदेशात गेल्यावर नोकरीऐवजी त्यांना कैद करण्यात येतं. . या कैद्यांचा वापर भारतीयांची सायबर फसवणूक करण्यासाठी होतो.
वाईट वातावरण, वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मिळणारे असहकार्य , जास्त अपेक्षा आणि निर्णयात धोरणलखवा असल्यानं लेटरल नियुक्तीतून आलेले अनेक वरिष्ठ अधिकारी एकानंतर एक राजीनामे देत आहेत
लग्नासाठी इच्छुक असलेल्यांना व्यक्तींना होत असलेली फसवणूक पाहता आता लग्न जुळवणाऱ्या वेबसाईट्सनीदेखील खबरदारीची पाउलं उचलायला सुरुवात केलीय.. अनेक वेबसाईट्सवरआता ओळखपत्र, शिक्षण, नोकरीचे ठिकाण यांसारख्या गोष्टी तपासून मगच प्रोफाईल बनवण्यास परवानगी दिली जाते..
बहुतांश बँका क्रेडिट कार्डसंदर्भातील आवश्यक कामे आउटसोर्स करतात. आउटसोर्सिंगचं करणाऱ्यांकडून डेटा लीक होऊ शकतो. माहिती सायबर चोरांना विकली जाऊ शकते. तुमचा फोन हॅक किंवा हरवल्यास कार्डचा तपशील चोरता येतो.
केवायसी अपडेट न केल्यास कोणत्याही फिनटेक ऍप किंवा पेमेंट ऍपवर तुमचे पॅन कार्ड लिंक केले असेल तर त्याचा उपयोग कोणीही अनोळखी व्यक्ती कोणतेही डिजीटल लोन घेण्यासाठी वापरु शकतो.अशा एक नव्हे तर अनेक घटना घडल्या आहेत..
भारताला जागतिक लॉजिस्टिक हब बनविण्याचे दृष्टीने भारत सरकारने राष्ट्रीय लॉजिस्टिक धोरण जाहीर केले आहे. लॉजिस्टिक उद्योगाचा विस्तार केवळ औद्योगिकीकरणाला चालना देत नाही, तर त्यात रोजगार निर्मितीची प्रचंड क्षमता आहे.