सोन्याच्या किंमतीत सतत होणाऱ्या वाढीमुळे सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचे प्रमाण वाढले आहे.
देशात बेरोजगारीच्या संख्येत देखील वाढ होत असून आता अनेकांना आपली नोकरी जाण्याची भीती आहे.
मनी 9 च्या सर्वेक्षणानुसार भारतातील एका कुटुंबाचे सरासरी उत्पन्न 25,910 रुपये आहे.