-
जागतिक अर्थव्यवस्था अडचणीत असताना भारतातल्या कंपन्यांनी चांगली आर्थिक कामगिरी केली आहे. तज्ञांच्या मते, कंपन्यांच्या नफ्यामध्ये साधारण 10 टक्याची वाढ होणं अपेक्षित होतं, मात्र कंपन्यांच्या नफ्यामध्ये त्यापेक्षा जास्त वाढ झाली, त्यामुळे गुंतवणूकदारांची निराशा झाली नाही.
-
गुंतवणूक करताना कोणत्या कंपनीत गुंतवणूक करू नये हे खूप महत्वाचे आहे. याबद्दल मार्सेलस इन्वेस्टमेंट मॅनेजर्सचे संस्थापक सौरभ मुखर्जी यांनी कोणता सल्ला दिला आहे ते पाहूयात.
-
रिझर्व्ह बँकेच्या कारवाईनंतर पेटीएम पेमेंट्स बँकेचे अर्धवेळ कार्यकारी अध्यक्ष विजय शेखर शर्मा यांनी पदाचा राजीनामा दिलाय. बँकेच्या संचालक मंडळीच फेररचना करण्यात आलीय. सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे माजी संचालक श्रीनीवार श्रीधर,माजी सनदी अधिकारी देबेंद्रनाथ सारंगी, बॅक ऑफ बडोद्याचे माजी कार्यकारी अधिकारी अशोक कुमार गर्ग आणि माजी सनदी अधिकारी रजनी सेखरी-सिब्बल यांची संचालक मंडळावर नियुक्ती करण्यात आलीय. शर्मा यांनी राजीनामा दिल्यानंतर पेटीएमचा शेअर चार टक्क्यानं वधारलाय.
-
फंडामेंटल ऍनालिसिस करून कंपन्यांची निवड कशी करावी समजून घ्या मार्सलस इन्वेस्टमेंट मॅनेजर्सचे संस्थापक सौरभ मुखर्जी यांच्याकडून
-
पोर्टफोलिओमध्ये किती शेअर असावेत ? म्हणजेच चांगला रिटर्न मिळतो,जाणून घ्या गुरुमंत्र सौरभसोबतमधील पाचव्या भागात
-
तुम्ही स्वत:च तुमच्या गुंतवणुकीचे शत्रू आहात, असं मार्सेलस इन्व्हेस्टमेंट मॅनेजर्सचे संस्थापक सौरभ मुखर्जा का म्हणतात? . जाणून घ्या,सौरभचा गुरूमंत्रच्या चवथ्या भागात
-
शेअर बाजारातून अमाप कमाई करता येते. मात्र,त्यासाठी धीर धरावा लागतो. शेअर बाजारातील गुंतवणुकीची गुरूकिल्ली जाणून घ्या सौरभ मुखर्जींकडून,सौरभचा गुरूमंत्रमध्ये
-
तुमच्या आयुष्यावर आणि खिशावर परिणाम करणाऱ्या अर्थविश्वातल्या बातम्या
-
शेअर बाजारातून भरपूर कमाई करून घ्यायची असल्यास मार्सलस इन्वेस्टमेंटचे संस्थापक सौरभ मुखर्जी यांच्याकडून एक साधं ,सोपं गणित समजाऊन घ्या.
-
शेअर बाजारात गुंतवणूक केल्यानंतर सगळ्याच गुंतवणूकदारांना पैसे कमावण्याची संधी का मिळत नाही ? जाणून घ्या मार्सेलस इन्व्हेस्टमेंट मॅनेजर्सचे संस्थापक सौरभ मुखर्जी यांच्याकडून